स्वराज्याच्या इतिहासातील निर्णायक लढाया आणि त्यातील पराक्रमी वीर.
बुद्धिचातुर्य व शौर्याच्या बळावर शिवरायांनी बलाढ्य अफझलखानाचा पराभव करून विजापूरच्या फौजेचा धुव्वा उडवला.
पन्हाळ्याहून सुटका करताना बाजीप्रभू देशपांडे यांनी मूठभर मावळ्यांसह खिंड लढवत प्राणांची बाजी लावली.
मुघलांच्या श्रीमंत बंदरशहरावर वेगवान स्वारी करून शिवरायांनी संपत्ती मिळवली; धर्मस्थळे व गरिबांना अभय दिले.
तानाजी मालुसरे यांनी रात्रीच्या धाडसी चढाईने कोंढाणा जिंकला, पण स्वतःचे प्राण गमावले.
खुल्या मैदानात मुघलांच्या मोठ्या फौजेचा पराभव करणारी ही मराठ्यांची पहिली मोठी लढाई मानली जाते.