शिवभारत

कवींद्र परमानंद

शिवभारत
कवींद्र परमानंद Sanskrit c. 1670s

कवींद्र परमानंद हे शिवरायांच्या पदरी असलेले संस्कृत पंडित; त्यांनी शिवरायांच्या हयातीतच, त्यांच्याच प्रोत्साहनाने हे महाकाव्य रचले. त्यामुळे हे शिवचरित्रावरील सर्वांत जुन्या व प्रत्यक्षदर्शी साधनांपैकी एक मानले जाते. काव्य अपूर्ण असून अंदाजे १६६० सालापर्यंतच्या घटना यात नोंदवलेल्या आहेत, तरी शिवनेरीपासून पुढील अनेक लढायांचे तपशील यातून मिळतात.